SMS Category
Home
World AIDS Day sms message status in Marathi जागतिक एड्स दिन
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
World Aids Day
Mahatma jyotiba phule smrutidin punyatithi sms message in marathi font
ज्योतिबा तुमच्या विचारांनी आजही समाज घडतो आहे तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश मना-मनात वाढतो आहे विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे व रायगड़ावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा आज स्मृतीदिन""२८ नोव्हेंबर (१८९०) विनम्र अभिवादन... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
fule jotiba history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Mahatma jyotiba phule
भारतीय संविधान indian constitution day preamble prasthavana marathi
भारतीय संविधान,आपला मान, आपला आत्मसमान.. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... भारताचे संविधान आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस ; सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना याचे स्वातंञ्य ; दर्जाची व संधीची समानता ; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करून ; आमच्या संविधानसभेत आज दिंनाक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनीयमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. -भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आबेंडकर भारतातील लोकशाहिला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रूपी अलंकारने सजवले . संविधान हेच भारताच्या सहिष्णुतेचे व राष्ट्रीय एकात्मतेचे गमक आहे www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Indian Constitution Day
Samvidhan Din message Babasaheb Ambedkar
26 नोव्हेंबर " संविधान दिनानिमित्त " सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! ! संविधान म्हणजे भारताचा आत्मा; भारतीयांची अस्मिता ; भारताची शान; मान; सन्मान; प्राण संविधान दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Indian Constitution Day
Constitution Day sms status in Marathi
ज्या "बाबासाहेबांना" या "भारत देशात" शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते. त्याच "बाबासाहेबांनी" एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो. *.भारताचे संविधान.* 26 नोव्हेंबर:- "भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीय जनतेस हार्दिक शुभेच्छा.. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Indian Constitution Day
26/11 Mumbai Attack Terrorism Shaheed poem sms
समुद्रमार्गे येऊन त्यांनी केला होता घातपात, सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात. कुठे रक्ताचे पाट तर कुठे गोळ्यांची बरसात, तरीही मागे न फिरले ते शूरवीर वाघ. दिल मायभूमिसाठी बलिदान, म्हणूनच आजही दिमाखात उभा आहे मुंबईतला ताज… 26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
26/11 Mumbai Attack's
Handicapped day Disablity Apnag Din Marathi sms message
३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन का ठरवला गेला? जागतिक अपंग दिन हा युनायटेड नेशन्स हे एकत्रित कार्य करून अपंगासाठी जाहीर केला. हा दिवस अपंगासाठी व त्यांच्या कार्य क्षमतेसाठी साजरा केला जातो. या दिवसाचा थोडासा इतिहास: हा दि १९९२ मध्ये जाहीर केला. ह्या दिवशी जनरल असेंब्ली अपंगत्वाबाबत जागृकता, त्यांना राजकीय, सामाजिक, कार्यक्रमास सामील करून घेण्याची भावना वाढवण्यासाठी कार्य केले जाते. १९९९ साठीची यांची थीम ही “सर्वांना नविन शतकाची प्रतिक्षा आहे." जवळजवळ अर्धा बिलीयन लोक, शारीरीक, न्सेसरी, मानसिक यापैकी कोणत्याही प्रकारामुळे अपंग आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात राहात असले तरी त्यांच्या आयुष्यावर शारीरीक व सामाजिक प्रकारची अनेक बंधने येतात. अपंगाना अनेक क्षेत्रात मान्यता मिळवण्यास गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या क्षेत्रात घडलेली चांगली घटना ज्या मुळे या क्षेत्राला क्षूप चांगले वळण मिळाले ती म्हणजे, १९८१ मध्ये जनरल असेंब्ली ने जाहीर केलेले अपंगत्व वर्षे. तसेच जागतिक अपंगत्व दशक (१९८३ ते १९९२) हे अपंगाचा संपूर्ण सहभाग आहे आणि बरोबरी या भावना वाढवण्यासाठी ह्या दशकाचा वापर केला गेला. अपंगाच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी १९९२ मध्ये जनरल असेंब्ली ने कार्यक्रम सादर केला होता. जागतिक कार्यक्रमाला आधारून सॅन्डर्ड रूलस् ऑन इकवॅलायलेशन ऑफ अपॉर्च्यूनिटीस् फॉर परसन्स विथ डीसऍबिलीटीज हे १९९३ मध्ये तयार केले गेले. ते सर्व नियम गव्हर्मेंट ला बंधन कारक नव्हते. अपंगाच्या नैतिक भावना या नियमांची बळकट झाल्या. युनायटेड नेशन्स चे कार्य हे मिळणार्या संधि सर्वत्र उपलब्ध होत आहे यावर केंद्रित होते. आज "जागतिक अपंग दिन", आजचा हा दिवस अपंगासाठी व त्यांच्या कार्य क्षमतेसाठी साजरा केला जातो. हा दिन दि १९९२ मध्ये जाहीर केला गेला. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Handicapped day
Guru Nanak Jayanti marathi sms message whatsapp status
शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. जगभरात एकूण दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख वास्तव्य करतात. शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले. दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली. शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला 'वाहे गुरू' म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात. शीख धर्माची शिकवण- देवाला हृदयात ठेवा प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा सर्वांशी समान वागा दुसरयांची सेवा करा दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका. गुरू नानक जयंती दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
shikh religion History kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Guru Nanak Jayanti
Balasaheb Thakre smrutidin sms msg status
असं म्हणतात की, मुंबई कुणासाठी कधीच थांबली नाही..... कधीच नाही.... पण.... पण.... सुख दूखात मुंबईला साथ देणाऱ्या.... अरे पाच दशकं या मुंबईवर राज्य करणाऱ्या.... आपल्या "हिंदूह्रदयसम्राटाला" अखेरचा निरोप द्यायला कशी नाही थांबणार मुंबईँ..... अरे ज्यांना हिंदूस्थान तिरंग्यात लपेटुन घेतो.... अरे ज्यांच्यासाठी हा महाराष्ट्र ढसाढसा रडतो.... अरे ज्यांच्यासाठी शत्रुही अश्रु गाळतो.... त्यांच्यासाठी मुंबईही थांबते.... मुंबईही थांबते.... एक आठवण.... ।। जय हिंदुराष्ट्र ।। हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ....! जय महाराष्ट्र....!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Balasaheb Thakre
Prabodhini Kartiki Ekadashi katha story vrat कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी
कथा श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूर्वी, ५व्या किंवा ६व्या शतकात, पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो, पत्नी व आई-वडिल मुक्ताबाई आणि जानुदेव यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात रहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले, तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत, घोड्यावर ते आई-वडिल ज्या समूहाबरोबर जात होते, तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो 'कुक्कुटस्वामीं'चा होता. तेथे त्या सर्वानी एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रीया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून, स्वामिंचे कपडे धुतले. आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ. "आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूक दिल्याने, महापापी आहेस." असे त्या म्हणाल्या. यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला, व तो त्यांचा आदर राखू लागला. तेव्हा त्याने आई-वडिलांना विनंती केली, की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे. एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना, त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटी ते भीमा (किंवा चंद्रभागा) नदीतिराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना 'गोपाळपूर' येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात! विठ्ठल म्हणजे असा जो विटेवर उभा आहे. ( विठ्ठल - विट + ठल (उभा ठाकणे) ) आणि हे आहे विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ - विठ्ठल-रूक्मिणीमंदीर.org आषाढी एकादशीचे महत्व आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुद्ध पक्षातील आकरावी तिथी ही प्रथमाएकादशी / महा एकादशी / देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चातुरमास (चारमहिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णु हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्नेस जातात. आणि योगनिद्नेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी). या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. बाल दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
ekadashi story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Prabodhini Ekadashi
ksa krava tulsi vivah vidhi procedure how to do असा करावा तुळशी विवाह
कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो. तुळशी विवाह कसा करावा? * तुळशी विवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी. * मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा. * चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा. * यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा. * यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे. tulsi vivah * गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे. * मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. * यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. * नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. * नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. * शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.. तुळशी विवाहच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Tulsi Vivah
Tulsi Vivah Katha Mahiti Information in Marathi तुळशी विवाह
विवाहासाठी सजविलेली तुळस विवाहासाठी सजविलेला बाळकृष्ण विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव.कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणुन अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळशीस घरातीलच कन्या मानुन,घरातील तुळशी वृंदावन वा कुंडिची गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात.त्यावर बोर चिंच आवळा,कृष्णदेव सावळा असे लिहितात.बोर,चिंच,आवळा,सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात.त्यात देव्हार्यातील बाळकृष्णाची मुर्ती ठेवतात.तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात.त्यावर मांडव म्हणुन उस वा धांड्याची खोपटी ठेवतात. त्यानंतर,दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणुन त्यांचा विवाह लावला जातो.घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतु आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक व्दादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यत: व्दादशीला करतात. कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर विज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला व्दादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुध्द नवमीला विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली. एकदा एक गंध्यानं तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने त्याने स्त्री वेष घेऊन त्या माळिणी बरोबर तो किशोरीकडे आला. ती माळिण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधा किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हा ही किशोरीवर मोहित झाला. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा विज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्या सारख्या देवाला तिचं वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न् पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडीलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजला हा विवाह मान्य करणं भाग पडलं. कार्तिक व्दादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळलं. तो खूप दु:खी झाला, व त्याने ठरवलं की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर विज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळलं. तुळशी विवाह दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
तुळशी विवाह kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Tulsi Vivah
Vaikuntha Chaturdashi sms message information
वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षातील चतुर्दशी होय. आवळीचे झाडाखाली विष्णूपूजन व शिवपूजन करुन या दिवशी व्रत करण्याने वैकुंठ प्राप्त होते अशी काही हिंन्दूंची श्रध्दा आहे. वैकुंठ चतुर्दशी दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Vaikuntha Chaturdashi
Jagtik Aids dinachya shubhechha whatsapp status
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
World Aids Day kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
World Aids Day
World Aids Day slogan sms message in marathi जागतिक एड्स दिन
पप्पा माझे लग्न करा पण ....! पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V टेस्ट करा पप्पा तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा पण रोज रात्री घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ...... पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे भोसलेसारखा लढवया असावा, अशोक कामटेसरखा देशासाठी मरणारा असावा पण एड्स सारख्या पांचट रोगाने मरणारा नसावा ..... जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
world aids day quotes in marathi msg sms whatsapp status facebook
World Aids Day
Mahatma Phule works essay life Biography in marathi
जीवनपट इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह. इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले. इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले. इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला. इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली. इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली. इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला. इ.स १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली. इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले. इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली . इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली. इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर). इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले. इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले. इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली. इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार. इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Happy Children's Day kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Mahatma Jyotirao Phule
Mahatma Phule Smrutidin sms message status
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता.महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते.आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जात असत.कारण ते सामन्यातील असले तरी विचाराने व कर्तुत्वाने असामान्य होते.सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते. अशा या क्रांतीसुर्यास विनम्र आदरांजली www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
information details essay nibandh
Mahatma Jyotirao Phule
Samvidhan Diwas Marathi sms whstapp status
📢बाबासाहेबांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण🎤 सविधान दिन निमित्ताने ......माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. 👉तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. 👉संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. …केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? 🌹माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल. 🌹दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. 🌹तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. 🇮🇳२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील. 🇮🇳आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुन देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल. ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करु इच्छितो, ती घटना अशी- “काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुन त्यात सर्व लोकांसाठी असेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.” ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. 👫मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल. …स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. 📱लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. 📘ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही. जय भीम ! जय भारत !! सविधान दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
happy Constitution day msg information essay details
Indian Constitution Day
Bal diwas marathi message poem whatsapp status
खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि.... नकळत डोळ्यात पाणी येतं. बाल दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Happy Children's Day kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Children's Day
Children's Day Marathi sms kavita status
बाल दिनाच्या शुभेच्छा लाटेने कि काळाने नेला तो किनार्यावरचा वाळूचा किल्ला? भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला... हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,... इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही.... गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट? "मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ.... किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत? ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत... हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला... घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला? गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस? छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस.... गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी? हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी? धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला? शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला? झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला? अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला? कशाला आलं हे आपल्याला शहाणपण???? हरवलं त्यात ते सुंदर बालपण..... बाल दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
whatsapp bal diwas din children's day kavita poem sms message shubhechha nibandh information chaha nehru birthday
Children's Day
Bhau beej wishes messae status
बहीण एक अनोखं नातं आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....! भाऊबीज निमित्त आपणा सर्वाना शुभेच्या www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
katha story essay nibandh bhav bij tika kavita bahin sister poem nibandh information
Bhau Beej
Bhau beej marathi sms messae wishes भाऊ बिजेच्या शुभेच्छा
भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..... आजच्या दिवसासाठी खास हि कविता, अस हे भाऊ बहिणीच नात.. क्षणात हसणार, क्षणात रडणार.. क्षणात खोटं खोटं मारणार, क्षणात मार खाणार.. क्षणात भांडणार, क्षणात रागवणार.. पण किती गहिरं प्रेम असतं हे दोघांच, असं असत हे बहिण भावाच अतूट नातं.... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
bhav bij tika kavita bahin sister poem nibandh information
Bhau Beej
Diwali deepavali marathi wishes sms text whatsapp status
बळीराजा बळ दे, गौतम बुद्धा बुद्धी दे, जिजाऊ माते प्रेरणा दे, शिवराया युक्ती दे, शंभूराजा शक्ती दे, ज्योतिबा त्यागाची भावना दे, साविञीमाई संयम दे, भीमराया शिक्षणाची आस दे, शाहूराजा तळमळ दे, अण्णा भाऊ लेखणी दे, अहिल्यामाई जनसेवेची इच्छा दे. इडा-पीडा टळू दे. बळीचं राज्य येऊ दे.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
diwali puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message
Diwali
Diwali marathi sms message wishes best new fresh latest
घेऊनी दिव्याचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधूर ऊटण्याचा..... करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहुर्त दिपावलीच्या सणाचा....... ही "दिपावली"आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची , भरभराटीची , सुख समृद्धीची जावोत हीच लक्ष्मीरचरणी प्रार्थना . दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
diwali puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message
Diwali
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
diwali puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message
Diwali
Diwali funny whatsapp sms long irritating spam
शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मिञानो. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
diwali puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message
Diwali
Shubh Deepavali Marathi wishes essay nibandh speech
@@शुभदिपावली @@ " पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही , मामाच्या गावाची ओढ आता राहिली नाही, बस होती जायला पण तिच्याशिवाय कुणाची वाट पाहीली नाही, पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही, " दोन दिवस आधीच मामा घ्यायला यायचा, आपल्या भाच्यांसाठी मात्र सर्व काम सोडुन द्यायचा, फटाके जरी कमी असले मजा फार असायची , एक आगगाडी बघायला गावात गर्दि जमायची, फराळालाच मात्र खुपकाही बनायच , कारण ते गावी द्यायच असायच, म्हणुन म्हणतो पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही , साधन होती कमी तरी शुभेच्छा खुप असायच्या , गावी जेवायला मात्र पंगतीवर पंगती बसायच्या बच्चे कंपनी सर्वांच्या आधिच बसायची, ताटात असला डाळभात तरी खुप खुष असायची, कपडे घेतांना कधी दुजाभाव नसायचा , सर्व कुंटुंब मिळुन एकच तागा असायचा, म्हणुन पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही , असली दहा माणसं तरि एकच झोर्या असायचा , पांघरायला मात्र आजीकड्च्या चार गोधड्या द्यायच्या, एकच होत बाथरूम तरी आंघोळ सर्वांची व्हायची , आजी प्रत्येकाची पाठ नक्की घासुन द्यायची, नव्हत कोलगेट जरी दात राखेने साफ व्हायचे, चुलीवरचा चहा प्यायला भली मोठी लाईन लागायची आता पुर्वीसारखी दिवाळी राहिली नाही मायेची ती ऊब राहिली नाही! सर्वांना पुर्वीसारख्याच खुप शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
diwali puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message
Diwali
BaliPratipada Padva Padwa Marathi sms
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message
Diwali
Diwali Lakshmi Puja greetings text marathi font
लक्ष्मिपुजन ! लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो. लक्ष्मिपुजनच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan
Diwali
Narak chaturdashi Diwali marathi whatsapp status
नरकचतुर्दशी ! सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो. नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
puja vidhi samgri katha story prayer essay status
Diwali
Dhanteras Dhantrayodashi sms diwali sms message धनत्रयोदशी
धनत्रयोदशी ! धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
puja vidhi samgri katha story prayer essay status
Diwali
Vasubaras 2015 diwali sms message वसुबारस
वसुबारस ! गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
pati patni wife army jawan marriage lagn romance touching love
Diwali
Marathi love story
एक सुंदर लव्ह स्टोरी आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची ♡ फौजी :- मी सीमेवर युद्धासाठी चाललो आहे, जर मी परत येऊ नाही शकलो तर तू दुसर्या मुलाशी लग्न कर...आणि सुखी रहा. .... त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघून हसायला लागते) फौजी :- माझा विश्वास नाही बसत ........ तू हसतेस ???? प्रेयसी बोलते :- एक वेडा मुलगा रस्त्याने चालला होता, तो कधी डावीकडे पळायचा, तर कधी उजवीकडे पळायचा, कधी मागे पळायचा तर कधी पुढे पळायचा, मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंच उडी मारायचा.... हे बघून लोकांनी त्याला विचारले,"हे तू काय करत आहेस?" तेव्हा तो म्हणाला, "अहो बघाना केव्हा पासून हि सावली माझा पाठलाग करत आहे, मी जिथे जाईल तिथे येत आहे, मी कितीही प्रयत्न केला तिच्या पासून दूर पळण्याचा तरीही ती मला सोडत नाहीये.. असे म्हणून त्याने पुन्हा एक उडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन मरण पावला पण तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर होती. एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठ करून उभी राहते, तिचे हसणे बंद होते आणि मग म्हणते ............."अरे वेड्या, अशी मी ही तुझी सावली आहे रे.!!!! तू माझ्या आईच्या (देशाच्या) रक्षणासाठी जातोस मी पण तुझी विधवा बनून तुझ्या आईबाबांची सेवा करीन आयुष्यभर पण तुझी साथ कधी सोडणार नाही रे !!!! एवढे प्रेम करते रे वेड्या तुझ्यावर कसा प्रवास असेल ना एका फौजीचा , त्याच्या बहीणचा , बायकोचा , मित्रांचा आणि परीवाराचा ??? किती उपकार आहेत ना त्यांचे आपल्यावर !!!!!! ??? जय हिंद जय जवान जय महाराष्ट़..!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
pati patni wife army jawan marriage lagn romance touching love
Goshti Katha Story
Aai kavita poem
वेळ काडून नक्की वाचा जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी तुमच्या कडुन आता आई कडुन फुटली तर तिला काहीही बोलु नका जेव्हा मागत होते फुगा लहानपणी आई जवळ आता आई चष्मा मागते तर तिला नाही म्हणु नका तुम्ही जेव्हा मागत होते चॉकलेट लहानपणी आई जवळ आता आई औषध मागते तिला आणायला विसरु नका तुम्ही आई रागवत होती तुम्हाला जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही आता तिला ऐकु येत नाही तर तिला रागावु नका तुम्ही जेव्हा चालत नव्हते तुम्ही आई बोट धरुन चालवत होती आता ती चालु शकत नाही तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही जेव्हा रडत होते तुम्ही आई छातीला लावत होती आता सहन करा दु:ख तुम्ही तिला रडु देवु नका तुम्ही जेव्हा जन्मले होते तुम्ही आई तुमच्या जवळ होती जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही..... * आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात... * I love you aai तुम्ही आई वर prem करत असाल तरच शेर करा एक शेअर आईसाठी www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
poem
Aai Baba
Funny hilarious prank jokes
माझ्या प्रिय मित्रांनो, मी आता कामा निमित्त अमेरिकेला शिफ्ट होणार आहे. मला तिथला पाच वर्षाचा व्हिसा मिळाला आहे. परवा पासून माझा मोबाईल नंबर बंद राहील. +616423600568 हा माझा तिकडचा नंबर आहे. मला तुमची खूप आठवण येईल, पण व्हाटस अप वर तुमच्या टच मध्ये राहिल. गुड बाय. . . . असं स्वप्न मला काल रात्री पडलं सध्या मी ghari ch आहे. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Prank
Hrudaysparshi prem katha in marathi
जर कधी प्रेम केले असेल तर ही कथा नक्की वाचा...पण वाचता वाचता रडू नका.... एक छोटीशी प्रेम कथा एक प्रेम वेडी त्याच्या वर खुप प्रेम करायची म... म्हणतात ना शोधणाराला देव हि मिळतो तसेच हिने त्याला शोधले होते तीन वर्षाच्या प्रयत्ना नंतर तिने त्याला मिळवल होत दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे तिच जरा जास्तच होत पण काय करणार दोघांची भेट होणे शक्य नवते कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला फोन वर बोलन तस रोजच व्हायच पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे एक दिवस पुर्ण नुरच पालाडतो तिला अचानक रक्ताच्या उलट्या होतात हिला DR. कडुन कळते कि मला कर्क रोग झालाय आणि माझ्या हातात फक्त ६ महीने उरले हि त्याला समजु देत नाही कारण सहा महिन्यांनी त्याचा वाढदिवस असतो आणि त्याच्या वाढदिवशी हिला त्याला पाहायच असत त्याचा वाढदिवसाला ४ दिवस बाकी असतात आणि हिला कळुण चुकते कि आपली वेळ जवळ आलीये हि मनात विचार करते कि त्याच्या वाढदिवशी आपण ह्याला शेवटच पाहायच आणि मगच आपला प्राण सोडायचा सतत ४ दिवस हि त्याला त्याच ठिकाणी भेटायला बोलावते जिथे त्यांची पहिली भेट झालेली होती त्याच्या COLLAGE मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसरया दिवशी भेटु असे तो तिला सांगतो हि त्याला शेवटच विचारते तुला यायचय का नाही? कसलाही विचार न करता तो तिला नाही सांगतो वाढदिवसाचा दिवस उजाडतो तिची वेळ जवळ आलेली असते तिच्या कडे फक्त 3 मिनिटे असतात ति त्याला फोन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तो तिला विचार तो काय करतियेस आणि हि शेवटी ऐवढच म्हणते आज मी म्रुत्युचा दारी उभी आहे रे... मरता मरता तुला तुझ्पा वाढदिवशी शेवटच पाहायची मनापासुन खुप ईच्छा होती रे पण तु नाही म्हणालास जाता जाता तुझ्या मिठी मधे यायच होत पण तुला भेटायच नव्हत तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठीत घेशील ना? हा विचारतो काय झाल ? आणी फोन कट होतो हा तिच्या घरी येतो पण वेळ निघुन गेलेली असते त्याला तिच्या आई कडुन समजत हा जेव्हा तिला आपल्या मिठीत घेऊन रडतो तेव्हा तिचा डावा हात खाली पडतो तीच्या हातावर लिहीलेल असत " ए शोनु नको रडुस रे कारण तुझ्या डोळ्यांतील अश्रु पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ कर" ... हिने ज्या ठिकाणी त्याला भेटण्या साठी बोलावल होत त्याच ठिकाणी हा प्रेम वेडा फुल घेऊन तिची वाट पाहात असतो... फक्त ह्याच आशेने कि ती कुणाच्या तरी रुपात येईल आणि त्याला मिठी मारेल पण म्हणतात ना डोंगराआड गेलेला सुर्य परत दिसु शकतो पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही... ......................कधी कुणावर खर प्रेम केल असेल तर 8 जनाना पाठवा तुम्हाला तुमच्या आईची शपत.. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
love story heart touching girlfriend boyfriend
Goshti Katha Story
Sister bahin kavita sms status msg
प्रत्येकाला एक बहिण असावी . मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी पण एक बहिण असावी . मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी , लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी . मोठी असल्यास गुपचूप आपल्या पाॅकेट मध्ये पैसे ठेवणारी . लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी . लहान असो वा मोठी , छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी . मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी . लहान असल्यास तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी. लहान असो वा मोठी आपल्याला एक बहिण आसावी . आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी " म्हणून हाक मारणारी एक बहिण प्रत्येकाला असावी . मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी , लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी . ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी . कठीण प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती , स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी प्रत्येकाला एक बहिण असावी......! आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश वाचवा । ही पोस्ट शेअर करेल जो भाऊ बहिणीवर प्रेम करतो . अन् जी बहिण भावावर जीवापेक्षा जास्त प्रेम करते ... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Sister
whatsapp admin assal marathi vinod
एडमिन ने दारु सोडली सिगरेट सोडली चिकन-मटन सोडलं सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या कुणासाठी आई साठी नाही बापा साठी नाही मग काय गलफ्रेडं साठी तर आजिबात नाही मग कोणासाठी फक्त आणि फक्त मुळव्याधासाठी. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Admin jokes
Aai ki Girlfriend
एकदा मुली ने मुलाला विचारले की माझ्या साठी जिव देशील का ? मुलगा मुलीला म्हणाला जिव तर देईन गं पण " तिचं काय जी माझ्या साठी रोज स्वता:चा जिव तोडते..... तिचं काय जी रोज मी घरी परत यायची वाट पाहते..... उशीरा आलो तर जेवत नाही... दिवसात मला हजार वेळा विचारते... कसा आहेस... .. ति म्हणजे माझी "आई " तिने आज पर्यन्त कधीच माझ्या कड़े काहीच नाही मागितल... ती माझी आई..... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Mother marathi status
Aai Baba
Parbhani whatsapp status attitude
एक मुलगा मार खाल्यानंतर आपल्या मिञांजवळ येतो आणि त्याची व्यथा सांगतो. त्यावर त्याच्या मिञांची प्रतिक्रीया.......... मुंबई:- कशाला लोचा केलास? ठाणे:-तुझीच चुकी असणार। नांदेड :-भावा जाऊ दे पुन्हा नादी लागु नकोस। कोल्हापूर :-नीसता मार खा । परभणी:- बस गाडीवर घरात घूसून मारू ।।। THIS IS परभणी ATTITUTE👈 कुणी कुणाचे तर आम्ही "एम एच22 चे अस्सल परभणी kar नाद करायचा नाय .................................. ना दाल ना बाट्टी परभणी च्या नादाला लागल तर डायरेक्ट घाटी www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
jokes masti fun
Parbhani
Ahankar Garv santosh samadhan status
एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते. कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही. कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले. रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली. ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला. दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला. हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Suvichar
Time insult vel apman status marathi
पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमानही करू नका आणि कोणाला कमी लेखु नका. तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Suvichar
Subscribe to:
Posts ( Atom )